रेल्वेप्रवासात ह्दयविकाराच्या झटका आल्याने जयवंत जयसिंग साळुंखे (४७) या प्रवासाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी डोंबिवली स्थानकात घडल्याची माहिती समोर आली आहे. मयत साळुंखे हे काटेमानवली, कल्याण येथिल रहिवासी असल्याची माहिती डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी ...
मध्य रेल्वेची वाहतूक आज पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. वांगणी आणि बदलापूर स्थानकादरम्यान अचानक एक घोडा अचानक लोकलच्या खाली येऊन अपघात झाल्यामूळे मुंबईकडे येणारी वाहतूक 25 ते 30 मिनिटं उशीराने सुरू आहे. ...
मध्य रेल्वेने ठाणे-कल्याण येथील प्रवाशांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. ५ एक्स्प्रेसला कल्याण-ठाणे स्थानकांत विशेष थांबा होता. नुकतीच ही मुदत संपली आहे. मात्र आता प्रवाशांच्या मागणीनुसार मध्य रेल्वेने ३० जूनपर्यंत या एक्स्प्रेसला थांबा देण्याच्या नि ...
मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने विविध माध्यमातून मागील वर्षभरात सुमारे दीड कोटी रुपयांची बचत केली आहे. पारंपरिक वीज उपकरणांऐवजी एलईडी दिवे तसेच सौर उर्जेच्या वापरातून ही किमया साधण्यात आली आहे. ...