मुंबई, पश्चिम रेल्वेवर अंधेरी-विलेपार्ले स्टेशनदरम्यान असलेल्या गोखले पुलाचा काही भाग कोसळल्यानं दोन्ही दिशेकडील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. मंगळवारी ... ...
नांदगाव रेल्वे स्टेशनवर प्रवासी गाड्यांना थांबे व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे प्रशासन काहीच करत नसल्याने सर्वपक्षीयांनी एकत्रित येऊन लढा उभारावा, असे मत येथे आयोजित केलेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आले. त्यासाठी नांदगाव रेल्वे कृती समिती स ...
देवळाली कॅम्प रेल्वेस्थानकावरील पाण्याचे एटीएम केंद्र बंद पडल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. याकडे रेल्वे प्रशासन लक्ष देत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...
रेल्वे गाड्यांना विलंब होत असल्याने नाशिकच्या रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत आहे. आठवडाभरापासून उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे रेल्वेमार्गाचे काम सुरू असल्याने गाड्यांना विलंब होत आहे. परिणामी महिनाभर वाराणसी, कामायनी एक्स्प्रेससह अन्य गाड्या रेल्वे प्र ...
भायखळा स्टेशनजवळ ओव्हरडेह वायरवर फांदी पडून स्फोट झाल्याने मध्य रेल्वेच्या डाऊन जलद मार्गाची वाहतूक काही काळ खोळंबली. मात्र ओव्हरहेड वायरचा स्फोट झाल्यानंतर लोकल थांबल्याने तसेच आग लागल्याची अफवा पसरल्याने प्रवाशांची, विशेषत: महिला प्रवाशांची तारांबळ ...
मुंबईमध्ये शनिवारी (9 जून)पहाटेपासून जोरदार पावसानं हजेरी लावली. पावसामुळे मध्य रेल्वेच्या रुळांवर पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. (ठिकाण- ... ...
नाशिक : नाशिकरोड स्थानकावर सकाळी ७.१० वाजता पोहचणारी पंचवटी एक्स्प्रेस तब्बल एक तास उशिरा आल्याने संतप्त प्रवाशांनी दोनदा चेन पुलिंग केले. त्यामुळे अगोदरच विलंब झालेल्या गाडीला आणखीनच विलंब झाला. गाडीत गर्दी झाल्याने पासधारक आणि नियमित प्रवाशांना बसण ...