प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे गेल्यावर लगेच मंजुरी मिळून विमानतळाचे नामकरण जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असे प्रचलित होईल ...
केंद्र शासनाने निर्यात शुल्क कमी केल्याने कांद्याच्या दरात क्विंटलमागे जवळपास ५०० रुपये वाढ झाली आहे. सातारा बाजार समितीत तर क्विंटलला पाच हजारांपर्यंत दर मिळू लागलाय. ...
शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत या खतांची सुरळीत उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी रब्बी हंगाम, २०२४ साठी (०१.१०.२०२४ ते ३१.०३.२०२५ पर्यंत लागू) मंजूर दरांवर आधारित फॉस्फेटयुक्त आणि पोटॅशयुक्त खतांवर अनुदान दिले जाईल. ...
Ireda Share : 'इरेडा'बद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या कंपनीतील समभागासंदर्भात केंद्राने निर्णय घेतला आहे. ३० जून २०२४ पर्यंत केंद्र सरकारचा ७५ टक्के हिस्सा होता. ...
देशातील कोट्यवधी शेतकरी सध्या पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत १८ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. यातच आता सरकारनं जाहीर केलं आहे की, १००० कोटी रुपयांचा कर्ज हमी निधी (Credit Guarantee Fund) लवकरच सुरू केला जाईल. ...