लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

योजनांसाठी अर्ज करण्यास लागणाऱ्या कागदपत्रांच्या कटकटीपासून आता शेतकऱ्यांची होणार सुटका; आलंय हे कार्ड - Marathi News | Farmers will now be free from the burden of documents required to apply for the schemes; This card has arrived | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :योजनांसाठी अर्ज करण्यास लागणाऱ्या कागदपत्रांच्या कटकटीपासून आता शेतकऱ्यांची होणार सुटका; आलंय हे कार्ड

farmer id card केंद्र सरकारच्या वतीने डिजिटल कृषी मिशनअंतर्गत शेतकऱ्यांना डिजिटल ओळख देण्यासाठी फार्मर आयडी कार्ड देण्याची योजना सुरू केली आहे. ही जबाबदारी महसूल विभागाच्या खांद्यावर देण्यात आली आहे. ...

EPFO ने UAN अ‍ॅक्टिव्हेशन आणि बँक सिडींगची मुदत वाढवली; जाणून घ्या शेवटची तारीख - Marathi News | epfo extends deadline for uan activation and seeding aadhaar with bank account to avail eli scheme benefits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPFO ने UAN अ‍ॅक्टिव्हेशन आणि बँक सिडींगची मुदत वाढवली; जाणून घ्या शेवटची तारीख

ELI Scheme EPFO Benefits: ईपीएफओच्या या योजनेत, लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे प्रोत्साहन दिले जाईल. यासाठी बँक खाते आधारशी जोडलेले आवश्यक आहे. ...

कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचे! आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? अर्थ मंत्रालयाने स्पष्टच सांगितले... - Marathi News | 8th Pay Commission: Important for Employees! When will the 8th Pay Commission come into effect? The Ministry of Finance clearly stated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचे! आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? अर्थ मंत्रालयाने स्पष्टच सांगितले...

सरकारी कर्मचारी अनेक दिवसांपासून आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. ...

PM Kisan Fake Mesaage : सावधान.. पीएम किसानच्या ह्या मेसेज वर क्लिक कराल तर तुमचे बँक खाते होईल साफ - Marathi News | PM Kisan Fake Message : Beware.. If you click on this message of PM Kisan your bank account will be cleared | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Kisan Fake Mesaage : सावधान.. पीएम किसानच्या ह्या मेसेज वर क्लिक कराल तर तुमचे बँक खाते होईल साफ

केंद्र सरकारकडून चालविण्यात येणाऱ्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना दिलासा दिला जातो. ...

"कृषीमंत्र्यांनी जे लेखी वचन दिलं होतं, त्याचं काय?"; उपराष्ट्रपती धनकड यांनी सरकारचे पिळले कान - Marathi News | What about the written promise given to farmers by the Agriculture Minister?; Vice President Dhankad hits out at the modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कृषीमंत्र्यांनी जे लेखी वचन दिलं होतं, त्याचं काय?"; उपराष्ट्रपती धनकड यांनी सरकारचे पिळले कान

विविध मागण्यांसाठी शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला असून, यावर उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी चिंता व्यक्त केली आहे. धनकड यांनी सरकारला धारेवर धरत काही सवाल केले आहेत.  ...

राज्यात आला हा नवीन प्रकल्प केवळ ४५ मिनिटात मिळणार शेतकऱ्यांना पीक कर्ज - Marathi News | This new project in the state will get crop loan to the farmers in just 45 minutes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात आला हा नवीन प्रकल्प केवळ ४५ मिनिटात मिळणार शेतकऱ्यांना पीक कर्ज

कृषी क्षेत्रामध्ये डेटा डिजिटल सेवा वापरून विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांना जलद गतीने पोहोचविण्यासाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात 'अॅग्रीस्टॅक' योजना राबविण्यात येणार आहे. ...

शेतकऱ्यांसोबत चर्चा का नाही? उपराष्ट्रपतींनी केंद्र सरकारवरच उपस्थित केले प्रश्न! शिवराज सिंहांनाही घेतलं निशाण्यावर - Marathi News | Why not discuss with farmers? The Vice President jagdeep dhankhar raised questions on the central government Shivraj Singh was also targeted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांसोबत चर्चा का नाही? उपराष्ट्रपतींनी केंद्र सरकारवरच उपस्थित केले प्रश्न! शिवराज सिंहांनाही घेतलं निशाण्यावर

धनखड म्हणाले, विकसित भारताचा मार्ग शेतकऱ्यांच्या हृदयातून जातो. हे आपण सदैव लक्षात ठेवायला हवे... ...

Fal Pik Vima : फळबाग लागवड न करताच काढला विमा साडेचौदा हजार अर्ज अपात्र - Marathi News | Fal pik Vima: Insurance taken out without planting the orchard fourteen and a half thousand applications are ineligible | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fal Pik Vima : फळबाग लागवड न करताच काढला विमा साडेचौदा हजार अर्ज अपात्र

यंदाच्या मृगबहारातील फळपिकांना विमा संरक्षण देण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांचे ७३ हजार ७८७ अर्ज आले होते. कृषी विभागाने सुमारे ४५ हजार अर्जाची पडताळणीत सुमारे साडेदहा हजार ठिकाणी बागांची लागवड नसल्याचे उघड झाले आहे. ...