दरवर्षी बजेटची चातकासारखी वाट बघणारा वर्ग हाच आणि हमखास निराश होणारा वर्गही हाच ! स्वतःच्या आकांक्षांशिवाय जगाचा अन्य अर्थ ठाऊक नसलेला हा वर्ग त्यामुळेच रागावला होता. ...
शेतीचा विकास, उद्योगांना साहाय्य आणि मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प म्हणजे 'विकसित भारत' या स्वप्नाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल होय ! ...
अधिकाधिक महिला व्यवसायाकडे वळाव्यात आणि रोजगार निर्माण करणाऱ्या व्हाव्यात, यासाठी मोठ्या कर्जाची तरतूद अर्थमंत्र्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात केली आहे. ...