रत्नागिरी : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील १२ लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर झाली आहेत. मत्स्यव्यवसाय खात्याच्या प्रधान कार्यालयातील मंजूर लाभार्थ्यांची ... ...
२८ फेब्रुवारी २०२५ रोजी, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे (NGT) एक दीर्घ अहवाल सादर केला होता. या अहवालानुसार, संगमाचे पाणी सर्व निर्धारित मानकांची पूर्तता करत होते आणि ते स्नानासाठी योग्य असल्याचे आढळून आले आहे ...
Manipur Violence : मागच्या दोन वर्षांपासून हिंसाचाराच्या आगडोंबामध्ये मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, आजपासून राज्यात सुरू करण्यात आलेल्या फ्री ट्रॅफिक मुव्हमेंटदरम्यान कुकी समाजातील आंद ...
राज्यात फक्त सहकारी साखर कारखान्यांनाच घरघर लागली असे चित्र नसून खासगी कारखाने चालवणेही आर्थिकदृष्ट्या अडचणीचे ठरत असल्याने अलीकडील काही वर्षांत राज्यातील सुमारे १५ हून अधिक खासगी कारखान्यांची विक्री झाली आहे. ...
MSME : महिला सक्षमीकरणाच्या युगात अनेक भगिनींचा भर स्वतः चा उद्योग किंवा व्यवसाय उभारण्यावर दिसून येत आहे. विविध सरकारी योजनांच्या सहकार्याने देशभरातील कोट्यवधी महिला उद्योजक म्हणून समोर येत आहेत. (MSME) ...