बायोगॅस सयंत्रामधून बाहेर पडणाऱ्या स्लरीच्या माध्यमातून जमिनीचा पोत सुधारण्याबरोबरच पिकाच्या उत्पादनात ही वाढ होत असल्याने घरगुती बायोगॅस बांधण्याकडे ग्रामीण भागातील लोकांचा कल वाढू लागला आहे. ...
साखर उद्योग क्षेत्रात तांत्रिक प्रगतीमुळे झालेले नवनवीन बदलाच्या अनुषंगाने साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने साखर नियंत्रण कायदा १९६६ मध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Ban Obscene Web Series on OTT platforms: माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांना दिलेल्या पत्रामध्ये जाधव यांनी म्हटले आहे की, भारतीय संस्कृती, सभ्यता, कुटूंब व्यवस्था, नात्यातील संवेदनशीलता नष्ट हाेण्याआधी ओटीटी प्लॅटफाॅर्मच्या माध्यमातून सुर ...
Government Bans These Medicine: आपल्याकडे अनेक घरांमध्ये प्रथमोपचार पेटी आणि काही किरकोळ औषधांचा डबा असतो. त्यामध्ये ताप, गॅस, डोकेदुखीसारख्या सामान्य आजारांवरील औषधं गोळ्या यांचा समावेश असतो. तुम्हीही घरी अशी औषधं वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी ...
टिकैत म्हणाले, 'हे शोधून सापडणार नाही. जनता प्रचंड रागात आहे. हे तर त्या दिवशी जेव्हा ट्रॅक्टर घेऊन दिल्लीत गेले, तेव्हा त्यांची दिशाभूल करण्यात आली की लाल किल्ल्यावर चला. त्याच दिवशी संसदेकडे वळवले असते तर... ...