मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकार गंभीरपणे पावले उचलत असेल तर त्याचे स्वागत करायला हवे. तथापि, या अत्यंत संवेदनशील राज्याच्या सरकारला या दीड वर्षाच्या हिंसाचारासाठी कधी जबाबदार धरले जाणार आहे, हा खरा प्रश्न आहे. ...
Onion Prices Hike: मागच्या काही महिन्यांपासून देशभरात कांद्याच्या किमती चढ्या राहिल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचं महिन्याचं बजेट बिघडलेलं आहे. दरम्यान, कांद्याच्या वाढत्या किमतींबाबत केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी महत्त्वपूर्ण विधान क ...