गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. इंधन दरात वाढ झाल्याने वाहतूक खर्च वाढला आहे. त्यामुळे अन्नधान्यासह भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत ...
दोन दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोविडबाधितांसाठी ६ लाख २८ कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. त्याला आज मंजुरी देण्यात आली आहे. ...
कोरोना महामारीमुळे अनेक क्षेत्रांना आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा सोमवारच्या पत्रकार परिषदेतून केल्या आहेत. ...
कोणीही भारताकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. इतिहास साक्षीदार आहे की, भारताने कधीही कुणावरही प्रथम वार केला नाही, असे प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी यावेळी बोलताना केले. ...