सीबीएसईद्वारा संचालित राज्यातील शाळांमध्ये वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याची माहिती भारत सरकारचे मानव संसाधन विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिली. ...
‘सीबीएसई’तर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेत परीक्षा केंद्रावर उशिरा येणाऱ्या विद्यार्थिनीला फटका बसला आहे. परीक्षा केंद्रावर दोन मिनिटांनी उशिरा पोहोचल्याने तिला पेपर देण्यासाठी आत सोडण्यात आले नाही. ...