मृत्यू कधी कोणाला जवळ करेल काही सांगता येत नाही, मात्र इच्छाशक्ती असली की माणूस कोणतंही ध्येय सहज गाठू शकतो. विनायक श्रीधर नावाचा विद्यार्थ्याचं स्वप्न अंतराळातील शोध घेण्याचं होतं. ...
अकोला: सीबीएसई दहावीचा परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी जाहीर करण्यात आला. जिल्ह्याचा निकाल शंभर टक्के लागला असून, निकालामध्ये पुन्हा मुलीच आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. ...
सीबीएसई बोर्डाने घेतलेल्या दहावीचा परीक्षेत डोंबिवलीतील ओमकार विद्यालय व एंजल्स शाळा तर, कल्याणमधील आर्य गुरूकुल शाळेचाही निकाल १०० टक्के लागला आहे. ...