ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
देशात केसांचा व्यापार फार लोकप्रिय आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारतात केसांचा बाजार सुरु आहे. देशातील केस कोट्यवधी रुपयांना विदेशात विकले जात असतात. ...
आज लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनचे शेअर्स सुमारे अडीच टक्क्यांनी वधारले आहेत, यामुळे सरकारी विमा कंपनीचे बाजार भांडवल ७.३४ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. ...
Wipro Azim Premji: भारतातील तिसरी सर्वात मोठी आयटी कंपनी विप्रोचे माजी चेअरमन अझीम प्रेमजी आपल्या साधेपणासाठी आणि दानशूर म्हणून ओळखले जातात. २०१९ मध्ये त्यांनी विप्रोतील आपले ६७ टक्के शेअर्स दान केले होते. त्याचं मूल्य आज १.४५ लाख कोटी रुपये आहे. ...