ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
UPI: भारतात लोक UPI वरुन व्यवहार करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपने बँकिंग सेक्टर राउंडअप – FY24 मध्ये सांगितले की, भारतातील UPI व्यवहार वार्षिक आधारावर ५७ टक्क्यांनी वाढले आहेत. PhonePe आणि GPay चा UPI मार्केटमध ...
जेआरडी टाटा हे देशातील सर्वात मोठं औद्योगिक घराणं असलेल्या टाटा समूहाचे सुमारे ५३ वर्षे अध्यक्ष होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात कर्मचाऱ्यांसाठी अनेक उत्तमोत्तम गोष्टी केल्या. ...
आयआयटी किंवा आयआयएमसारख्या मोठ्या कॉलेजमधून शिक्षण न घेतलेल्या एका व्यक्तीच्या यशस्वी कारकीर्दीबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर कोट्यवधींचं साम्राज्य उभं केलं आहे. ...