साखर उद्योग क्षेत्रात तांत्रिक प्रगतीमुळे झालेले नवनवीन बदलाच्या अनुषंगाने साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने साखर नियंत्रण कायदा १९६६ मध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
१ सप्टेंबरपासून तुमच्याशी संबंधित अनेक गोष्टी बदलणार आहेत. यात क्रेडिट कार्डच्या नियमांपासून ते फेक कॉल्सपासून सुटका मिळवण्यापर्यंतचा समावेश आहे. जाणून घ्या कोणत्या गोष्टींवर होणार परिणाम. ...
भाव वाढू लागले आहेत. ही भाववाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र शासनाने साठवलेला कांदा विक्रीसाठी बाहेर काढावा, अशी मागणी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी केली आहे. ...
भारतात शून्य उत्सर्जन ट्रक वाहनांच्या अवलंबित्वाला चालना देण्यासाठी ‘झीरो एमिशन ट्रकिंग (झेडईटी) पॉलिसी ॲडव्हायजरी’ या नावाचा एक अहवाल ‘पीएसए’ने जारी केला आहे. ...