मनमाड : राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यासाठी गेल्या २४ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. पगारवाढीनंतर परिवहन मंत्र्यांनी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आवाहन केले. मात्र, या आवाहनाला न जुमानता मनमाड बस आगारातील आंदोलनकर् ...
विशेष बाब म्हणजे राज्य सरकारने मंडळाकडून सोडण्यात आलेल्या बसेसच्या सोबत पोलीस बंदोबस्त देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते, संप मिटल्यावर शुक्रवारी पोलीस बंदोबस्त मिळाला होता. ...
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसंदर्भात ८ नोव्हेंबर पासून संप सुरु केला होता. शेवगाव आगारातील २५९ कर्मचारी संपावर गेल्याने एसटीचे चाक थांबले होते ...