फलटण : पवारवाडी येथे यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडी शर्यतीचे योग्य आयोजन न केल्याबद्दल आणि गोंधळ उडाल्याबद्दल गावातील वीसजणांविरोधात फलटण ग्रामीण ... ...
बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर अनेक ठिकाणी शर्यतींचा धुरळा उडाला. अशाच शर्यती रत्नागिरी जिल्ह्यातही पार पडल्या मात्र, या शर्यतीमध्ये धुरळा उडाला नाही. कारण या शर्यती कुठ डोंगर माथ्यावर किंवा मैदानावर नाही तर चक्क समुद्र किनारी पार पडल्या. ...