शाळा सुटल्यानंतर गावाकडे जात असलेल्या विद्यार्थ्यांच्या ऑटोला रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या भरधाव वेगातील टिप्परने जबर धडकदिल्याने चार वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ...
Buldhana: कचरा मुक्त भारत ही संकल्पना घेऊन केंद्र शासनाने १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता ही सेवा अभियान सुरू केले आहे. गावागावात विविध उपक्रम या अभियानांतर्गत राबविले जात असून त्यास उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे. ...