राज्यात जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानापोटी राज्य शासनाने २ ऑगस्ट रोजी निधी मंजूर केला आहे. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यात फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्यांत अवेळी पावसाने नुकसान झालेल्या ७३ हजार शेतकऱ्य ...
मागील पंधरवड्यापासून संततधार पाऊस सुरू असल्याचा लाभ धरणातील पाणीसाठा वाढण्यास झाला आहे. इसापूर धरणात ५०.८१ टक्के पाणीसाठा झाला असून, अजूनही पाणलोट क्षेत्रात अधूनमधून पाऊस सुरूच असल्याने पाणीसाठा झपाट्याने वाढत असल्याचे धरण प्रशासनाने सांगितले. ...
पारंपरिक शेतीतून काहीच उत्पन्न हाती येत नसल्याने अनेक शेतकरी हताश होतात. अशा स्थितीत प्रयोगशील शेती करून समृद्ध होण्याचा मार्ग होतकरू शेतकऱ्यांना खुणावतो आहे. प्रामुख्याने विकतचे बीज घेऊन त्यातून केवळ शेतमालच न घेता भाजीपाला बीजोत्पादन आणि फळपिकातून ...