विवेकाधिष्ठित विद्वत्ता ही सृजनात्मक विकासाला चालना देण्यासाठी कारणीभूत ठरते. तीच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्यातून स्पष्ट होते. ग्रामगीता हे त्याचेच सार आहे, असे प्रतिपादन वारी भैरवगड येथील ज्ञानेश आश्रमाचे हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज ...
वरवट बकाल : येथील स्वर्गीय पुंडलिक सोनाजी डाबरे यांचे वारस जिवंत असताना त्यांना मृत दाखविण्यात आल्याने भूमी अभिलेख कार्यालयातील सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. यामध्ये डाबरे कुटुंबीयास मनस्ताप सहन करावा लागत आहे. ...
बुलडाणा : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेतून जीवनाचे सार सांगितले असून, यांना अभिप्रेत धर्म राष्ट्रधर्म होता, त्यांनी व्यवसायनिहाय कर्तव्य व धर्माची भूमिका मांडली. ...
बुलडाणा : जिल्ह्याच्या पाटबंधारे विभागाने सुटीच्या दिवशी स्वच्छतेचा उपक्रम हाती घेण्याचा नवा पायंडा निर्माण केल्याने इतर शासकीय विभागासाठी येथील पाटबंधारे विभाग ‘स्वच्छता दूत’ ठरत आहे. ...
व्यंकटगिरीवरील बालीजी मंदीरात सुरू असलेल्या ब्रह्मोत्सवाची २५ नोव्हेंबर रोजी श्री बालाजींच्या मूळ मूर्तीची १0८ कलश पंचामृत अभिषेक, महाकुंभ अभिषेक तसेच महाप्रसादाने सांगता करण्यात आली. यावेळी पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. ...
चाईल्ड लाईन प्रकल्पाच्या संचालिका जिजाताई चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे गुरूजी कन्या शाळेमध्ये चाईल्ड लाईनकडून २४ नोव्हेंबर रोजी जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थीनींना सुरक्षीततेचे धडे देण्यात आले. ...
स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील अभ्यासिका कक्षेत ई-ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. एम पीएससी व यूपीएससी या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांसाठी ई- ग्रंथालयमध्ये ५0 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणा ...
स्त्री भ्रूणहत्येचे वाढते प्रमाण पाहता ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या मुद्याला धरून जनजागृती करण्याच्या दृष्टीने औरंगाबादमधील जयभवानी कलापथक जिल्हय़ातील दुर्गम आदिवासी भागातील वाड्या वस्तीवर जागृती करत असल्याने पोवाडे, लावणीतून ‘बेटी बचाओ’चा सूर घुमत आहे ...