अर्थसंकल्प 2018-19 मोदी सरकारचं शेवटचं पूर्ण अर्थसंकल्प आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू झालं असून अरूण जेटली 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही रेल्वे व मुख्य अर्थसंकल्प एकत्रित सादर होईल. शेवटचा अर्थसंकल्पा असला तरीही त्यामध्ये लोकांना आवडतील अशा योजना नसतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्यामुळे या अर्थसंकल्पाबद्दल उत्सुकता आहे. Read More
1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री अरुण जेटली आपला अर्थसंकल्प सादर करतील. भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीबाबत विरोधकांनी अनेकदा विशेषतः माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांनीही काही शंका उपस्थित केल्या आहेत. ...
केंद्रीय अर्थसंकल्पाकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेले असते. करांची रचना काय होईल, येत्या वर्षामध्ये कोणत्या सुविधा, योजना मिळतील आणि कोणती उत्पादने स्वस्त होणार याची माहिती घेण्यासाठी नागरिक प्रयत्नशिल असतात. ...
प्रत्यक्ष करवसुलीत झालेली, योग्य मार्गाने सुरू असलेली निर्गुंतवणूक यामुळे देशाची वित्तीय तूट नियंत्रणात आहे. यामुळे सरकारला आर्थिक सुधारणांचे लक्ष्य पूर्ण करण्यास वाव आहे. त्याचे प्रतिबिंब या अर्थसंकल्पात दिसू शकेल, असे मत स्टेट बँकेचे मुख्य आर्थिक स ...
केंद्र सरकारकडून आगामी काळात मांडण्यात येणारं अर्थसंकल्प सर्वांना खूश करणारं नसणारेय, यामध्ये सरकारकडून आर्थिक सुधारणांना दिशा देण्यात येईल. असे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (21 जानेवारी) दिलेत. ...
अर्थसंकल्पाबाबत अनेक विशेष घटना किंवा वैशिष्ट्ये आपल्याला माहिती असतात. बजेट मांडण्यापूर्वी खुद्द अर्थमंत्री एका कढईतून अर्थमंत्रालयातील कर्मचाऱ्यांना हलवा वाटत आहेत, असे छायाचित्र प्रसिद्ध होतात. ...
भारताची निम्मी लोकसंख्या 35 वर्षांखालची आहे. या तरुणाईला खुश करण्यासाठी सरकारला बजेटमध्ये काही विशेष तरतुदी कराव्याच लागणार आहेत. कारण त्यावरच पुढची बरीच गणितं अवलंबून आहेत. ...
जीएसटी लागू केल्यामुळे यंदाच्या वर्षी कदाचित आपल्या देशाचे ‘आर्थिक वर्ष’ बदलले जाण्याची शक्यता आहे, असे मत सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी येथे व्यक्त केले. ...