उद्या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाची सर्वांना मोठी उत्सकुता लागून राहिली आहे, अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे ...
शेतीक्षेत्रासाठी भारत सरकारने स्वतंत्र अर्थसंकल्प मांडावा, या प्रस्तावाची सविस्तर व गांभीर्याने, तज्ज्ञांमध्ये तथा शेतक-यांमध्ये, शेतकरी संघटनांमध्ये म्हणावी तशी चर्चा झालेली नाही. ...
अपेक्षा ठेवल्या की अपेक्षाभंग ठरलेला असतो. पण भारतीय लोकांच्या सुदैवाने हा अर्थसंकल्प निवडणूकपूर्व असल्याने, लोकानुनयी (पॉप्युलिस्ट) घोषणा करणारा असणार हे नक्की. ...
सरकारकडून गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर होत असलेले खासगीकरण थांबावे, रोजगारनिर्मितीला चालना मिळावी, संपत्तीचे केंद्रीकरण रोखले जावे, आयकर मर्यादेमध्ये वाढ व्हावी, प्रामाणिक करदात्यांना अधिक सवलती मिळाव्यात, अशा अनेक अपेक्षा केंद्र सरकारच्य ...
घरगुती पर्यटन क्षेत्राचा जागतिक स्पर्धेत टिकाव लागावा आणि जागतिक स्तरावर प्रोत्साहन मिळावे, याकरिता कराच्या दरांमध्ये पुनर्विचार करण्याची मागणी या क्षेत्रातील उद्योगांनी अर्थसंकल्पापूर्वी केली ...