डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जागतिक वैशाख दिवस (बुद्ध जयंतीनिमित्त) राज्य शासनाच्या सामाजिक व न्याय विभागातर्फे नागपुरात दोन दिवसीय जागतिक शांतता व समता परिषद आयोजित करण्यात आली आहे. ...
बुद्धाची मैत्री हा माणसे जोडण्याचा मार्ग आहे. मैत्री मनामनाला, समाजाला जोडते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने बुद्धाची मैत्री आत्मसात करावी, असे प्रतिपादन धम्म परिषदेचे अध्यक्ष भदन्त प्राचार्य डॉ. खेमधम्मो महाथेरो यांनी केले. यावेळी अन्य तीन ठरावांसह रत् ...
प्रासंगिक : एकदा महान साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांनी ‘खरं तर मला बुद्धाच्या काळात जन्माला यावयास पाहिजे होतं. मग मला बुद्धाशी नियमितपणे संवाद साधायला मिळाला असता!!’ अशी खंत जाहीरपणे व्यक्त केली होती. तसे पाहिले तर बुद्ध आणि टागोर यांच्यामध्ये जवळपा ...
अडीच हजार वर्षापूर्वी मानवाच्या कल्याणासाठी तथागत बुद्धांनी दिलेले विचारच माणसाला समृद्ध व प्रगतशील करू शकतात. त्यामुळे नागरिकांनी बुध्दाचे विचार जीवनात अंगीकारावे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. युवराज मेश्राम यांनी केले. ...
भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चातर्फे वसंतस्मृती कार्यालयात बुद्ध जयंती प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात साजरी झाली. व्यासपीठावर रोहिणी नायडू, सुजाता करजगीकर, संजय गालफाडे, उत्तम उगले, नगरसेवक प्रा. शरद मोरे, अ ...