यावर्षी कोरोना आजाराने थैमान घातल्यामुळे परस्परांमधील ‘डिस्टन्स’ राखणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. परिणामी वन्यप्राणी गणनेदरम्यान एका मचाणावर एकापेक्षा अधिक निसर्गप्रेमी, वन्यजीवप्रेमींची संख्या असते. ...
तथागत बुद्धाच्या विचारांवर चालल्यास प्रगतीचे शिखर गाठता येईल व जीवन सुखमय करता येईल, असा धम्मसंदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे अध्यक्ष व बौद्ध धम्मगुरू भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी दिला. ...
शांतीचे अग्रदूत तथागत गौतम बुद्ध यांनी प्रज्ञा, शिल, करुणा, दया, क्षमा, शांती आणि अहिंसेचा पुरस्कार करून विश्वशांतीचे आवाहन केले. तर भारतीय संविधानाचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रा ...
तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या २५६३ व्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ निर्माण सोशल फोरम मार्फत यावर्षीसुद्धा ‘बुद्ध पहाट’चे आयोजन करण्यात आले होते. पहाटेच्या या मैफलीने रसिकश्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. ...
रामटेकपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या नगरधन म्हणजे पूर्वीचे नंदीवर्धन येथील हमलापूरी गावात १९८२ मध्ये कालव्याच्या खोदकामात तथागत गौतम बुद्ध यांच्या कांस्य धातूच्या तीन मूर्ती गवसल्या. विदर्भातील सर्वात प्राचीन मूर्तींपैकी या तीन मूर्ती आहेत. गुप् ...
बुद्धस्मारक, त्रिरश्मी लेणी येथे भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. अंगावर पांढरे वस्त्र परिधान करीत शेकडो महिला व पुरुष उपासकांनी हजेरी लावली. ...
तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारसरणीची, त्यांनी सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाची व आर्य सत्याची गरज आजच्या युवा पिढीला जास्त आहे. बुध्दाच्या या शिकवणीचा, त्यांच्या विचारप्रणालीचा, प्रचार व प्रसार करण्याच्या दृष्टीने श्रामणेर शिबिर महत्त्वाचे ठरते, असे म ...