बुद्धस्मारक, त्रिरश्मी लेणी येथे भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. अंगावर पांढरे वस्त्र परिधान करीत शेकडो महिला व पुरुष उपासकांनी हजेरी लावली. ...
तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारसरणीची, त्यांनी सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाची व आर्य सत्याची गरज आजच्या युवा पिढीला जास्त आहे. बुध्दाच्या या शिकवणीचा, त्यांच्या विचारप्रणालीचा, प्रचार व प्रसार करण्याच्या दृष्टीने श्रामणेर शिबिर महत्त्वाचे ठरते, असे म ...
वैशाख पौर्णिमेला महाकारु णिक तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म झाला. याच दिवशी त्यांना महाबोधी ज्ञानप्राप्ती झाली तर याच दिवशी त्यांचे महापरिनिर्वाण झाले. म्हणूनच हे साऱ्या जगासाठी बुद्धपर्व आहे. हे बुद्धपर्व शनिवारी नागपुरातील सर्वच बुद्ध विहारांमध्ये पंच ...
बौद्धधम्माचा प्रचार व प्रसारासाठी ‘बुद्धिस्ट सेमिनरी’ आणि बौद्ध विहार स्थापन व्हावे, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न होते. त्या दिशेने त्रिरत्न बौद्ध महासंघ आणि नागार्जुन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने उचललेले पाऊल म्हणजे, कामठी रोडवरील नागलोक येथील ब ...
बुद्ध गयेस पिंपळाच्या झाडाखाली जेव्हा तो ध्यानस्थ बसला, तेव्हा त्याला माणसाच्या मनातील मोह, तृष्णा, वासना, विकार हेच दु:खाचे, कलहाचे खरे कारण आहे, हे चिरंतन सत्य उमगले. ...
पत्र्त्रामेत्ता संघद्वारा निर्मित रूयाळ (सिंदपुरी) येथील महासमाधीभूमी महास्तूप परिसरात साकारण्यात आलेले तथागत गौतम बुद्धाच्या जीवनावरील प्रसंग शांती, अहिंसा, समता आणि बंधुत्वाचा संदेश देतात. वर्षभर याठिकाणी पर्यटकांसोबतच उपासक-उपासिका भेट देत असतात. ...