केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये संरक्षणासाठी केलेल्या तरतुदीवरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली आहे. ...
border dispute Gadhingalj Kolhapur- गडहिंग्लज शहरातील रखडलेला रिंगरोडचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी रिंगरोड कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला. हद्दवाढ मंजुरीप्रमाणे गडहिंग्लजच्या रखडलेल्या रिंग रोडचा प्रश्न सोडविण्याचा एकजुटीने प्रयत्न करण्याचा नि ...
कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात आणणारच, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. हुतात्मा दिनानिमित्त कर्नाटक-महाराष्ट्र सीमा लढ्यातील शहिदांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले. ...