जिल्ह्याच्या वन वैभवात भर घालत असलेला येथील बोर व्याघ्र प्रकल्प पर्यटकांना भूरळच घालत आहे. या व्याघ्र प्रकल्पाला मागील १३ वर्षांमध्ये सुमारे ९० हजार ५०० पेक्षा जास्त पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत. तशी नोंदही घेण्यात आली आहे. ...
आर्वी विधानसभा क्षेत्रातील अनेक गावे बोर व्याघ्र प्रकल्पात आले आहेत. यामुळे या गावातील नागरिकांचा वन्य प्राण्यांच्या हैदोसाचा सामना करावा लागत आहे. हीच समस्या मार्गी लावण्याकरिता माजी आमदार दादाराव केचे यांनी पालकमंत्र्यांना साकडे घातले. ...
बोर व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती झाली; पण बाधित गावांच्या पुनर्वसनाकडे लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. शिवाय वाघांच्या हल्ल्यात गुरांसह मनुष्यांनाही जीव गमवावा लागत आहे. ...
बोर व्याघ्र प्रकल्पात एक गाईड पर्यटकांना घेवून संरक्षित क्षेत्रात फिरत असल्याची तक्रार वनमजुराने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडे केली. या तक्रारीवरून सदर गाईडला एक महिन्याकरिता निलंबित केले. ही कारवाई कोणतीही चौकशी न करता केल्याचा आरोप करीत येथील गाईड युनि ...
जिल्ह्यातील एकमेव सेलू तालुक्यांतर्गत येणारे बोर अभयारण्य हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. जंगल भ्रमंतीसाठी बोर व्याघ्र प्रकल्प ही पर्वणी असली तरी पाहिजे तशी मनोरंजनाची साधने उपलब्ध नाहीत. ...