गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी शक्तिशाली स्फोट घडवून १६ जणांचे बळी घेतले. तो स्फोट नेमका कशाने करण्यात आला. त्या स्फोटाला जबाबदार कोण आणि कुणाचे काय चुकले, कोणता हलगर्जीपणा झाला, या संपूर्ण मुद्यांची चौकशी येत्या दोन दिवसात पूर्ण होईल, अशी माहिती ...
श्रीलंकेत पुन्हा दहशतवादी हल्ले होण्याची भीती शुक्रवारी (3 मे) सरकारने व्यक्त केली आहे. पोलीस, लष्कर सज्ज असून नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...
शहीद जवान किशोर बोबाटे हा स्वगावी चुरमुरा येथे मित्राच्या लग्नासाठी कुटुंबासोबत कुरखेडावरून २ मे रोजी येणार होता. मात्र १ मे रोजीच सदर घटना घडल्याने मित्राच्या लग्नाला यायची इच्छा अपुरीच राहिली. ...
रस्त्यात स्फोट घडवून गडचिरोलीतील १५ पोलिसांसह १६ जणांचा बळी घेणाऱ्या नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्याने सर्वत्र रोष निर्माण केला आहे. या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणांनी ठिकठिकाणच्या फ्रंट ऑर्गनायझेशनवर (समर्थक) नजर रोखली आहे. त्यांच्या हालचालीचीही नोंद घ ...