शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

सांगली : Sangli ZP: व्हिप अन् नियम सांगून भाजपची राष्ट्रवादीवर दादागिरी; जयंत पाटील यांची टीका

राष्ट्रीय : स्वामी विवेकानंद यांच्या गुरूच्या नावावरून वाद, ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा

महाराष्ट्र : ‘सत्तेसाठी विचाराशी तडजोड नाही, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भिवंडीत सेक्युलर फ्रंट बनवणार’, हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं 

महाराष्ट्र : ‘कुर्बानी देणार कोण? शरद पवार? उद्धव ठाकरे? की…’, राज्यसभा, विधान परिषदेच्या उमेदवारीवरून भाजपाचा टोला

राष्ट्रीय : राज्यसभेत ३७ जागांवर डावपेच! निकालात भाजपा-काँग्रेसला होईल फायदा मग फटका कुणाला बसणार?

गोवा : बाबूशविरोधात 'आम्ही पणजीकर' पॅनल मैदानात; उत्पल, सुरेंद्र फुर्तादो, दत्तप्रसाद नाईक एकत्र

महाराष्ट्र : भिवंडीमध्ये भाजपला मोठा धक्का! महापौर पदाचा पहिला उमेदवार ९ नगरसेवकांसह फुटला, काँग्रेसचे त्याला मतदान करण्याचे आदेश

पुणे : स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपकडून श्रीनाथ भिमाले; राष्ट्रवादीकडून सुहास टिंगरे

क्राइम : भरधाव कार, काळ्या काचा अन् थरारक पाठलाग; भाजपा नेत्याच्या सतर्कतेमुळे धुळ्यात खूनाचा आरोपी पकडला

पुणे : भारतामध्ये २०३६ चे ऑलिम्पिक आयोजित करण्याच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू - रक्षा खडसे