शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

राष्ट्रीय : “राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी

क्राइम : Video - मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे

राष्ट्रीय : 'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला

महाराष्ट्र : Rohit Pawar : गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून...; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल

सांगली : Sangli Politics: जयंत पाटील यांना धक्का, आमदार अरुण लाड यांचे पुत्र शरद लाड करणार भाजपमध्ये प्रवेश

गोवा : भाजपचे आज शक्तिप्रदर्शन; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते 'माझे घर' योजनेचा होणार शुभारंभ

महाराष्ट्र : वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले

सांगली : टीका कराल तर त्याच भाषेत उत्तर देऊ - गोपीचंद पडळकर; बहुजनांना भाजपने सोबत घेतल्यानेच विरोधकांना पोटशूळ

महाराष्ट्र : मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?

गोवा : भाजपकडूनच नेतृत्व बदलाच्या अफवा; काँग्रेस नेते अमित पाटकर यांची टीका