शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

राष्ट्रीय : स्टॅण्डअप कॉमेडियन अनुभव सिंह बस्सीचा शो रद्द, अपर्णा यादव यांनी काय घेतला आक्षेप?

महाराष्ट्र : राष्ट्रवादीचे महत्त्व कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सुरेश धसांना सूचना दिली होती; काँग्रेसचा खळबळजनक आरोप

महाराष्ट्र : भाजपाच्या पदाधिकारी पदांची लॉटरी मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागणार; हे अध्यक्ष निवडले जाणार

बीड : 'हे तर षडयंत्र, पर्दाफाश करणार, मुख्यमंत्र्यांच्याही कानावर घालेल'; सुरेश धस यांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : मुंबईत महायुती, इतरत्र वेगवेगळे ! पालिका निवडणुका, भाजपची इच्छा; शिंदे गट एकत्र लढण्यास अनुकूल

राष्ट्रीय : छत्तीसगड नगरपालिका निवडणूक : भाजपचा ऐतिहासिक विजय, काँग्रेस 0, नगर पालिकेत AAP चं खातं उघडलं

राष्ट्रीय : दिल्ली विधानसभेनंतर महापालिकेत आपला धक्का देण्याची तयारी, तीन नगरसेवक भाजपात दाखल 

पिंपरी -चिंचवड : मविआत गेलेले नेते पुन्हा स्वगृही परतू लागले; एकनाथ पवार पुन्हा भाजपामध्ये

गोवा : मंत्र्यांच्या कामगिरीवर वॉच; दामू नाईक यांना अमित शाह यांनी दिल्या पक्षहितासाठी महत्त्वाच्या सूचना

अमरावती : भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही; पण आम्ही शेतकऱ्यांना विमा देताे, कृषिमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य