शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

सोलापूर : सोलापूर: निवडणुका बिनविरोध करण्यासाठीच 'तो' मर्डर! प्रणिती शिंदेंचा भाजपावर गंभीर आरोप

पुणे : PMC Election 2026: पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराचा धुराळा उडणार; दिग्गज नेते प्रचारसभा घेणार

चंद्रपूर : मनपा निवडणुकीत बंडखोरीचा उद्रेक ! चंद्रपुरात काँग्रेसचे सर्वाधिक ६३, तर भाजपचे ५६ उमेदवार रिंगणात

ठाणे : भाजप-शिंदेसेनेत लागली होती बिनविरोधची चढाओढ

पुणे : PMC Elections 2026 :ना आलिशान कार ना महागडी दुचाकी, नावावर फक्त रुग्णवाहिका असलेले उमेदवार बापू मानकर चर्चेत

ठाणे : ‘शुभदीप’, ‘सद्गुरू’ अन् ‘पलावा’ येथून हलली सूत्रे; एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे, रवींद्र चव्हाण यांनी केले ऑपरेशन

नाशिक : Nashik Municipal Election 2026 : बडगुजरांची व्यूहरचना यशस्वी; दोन प्रतिस्पर्ध्याची केली कोंडी, 'अशी' होणार लढत

नाशिक : Nashik Municipal Election 2026 : धावपळ, उत्कंठा अन् रंगलेले माघारी नाट्य! अपक्षांच्या मनधरणीसाठी मोठी कसरत

जळगाव : मतदानापूर्वीच गुलाल; भाजप-शिंदेसेनेला १२ जागा, प्रस्थापित नेत्यांच्या पुत्रांसाठी अपक्ष व विरोधकाची माघार

पिंपरी -चिंचवड : PCMC Election 2026: उमेदवारीवरून उफाळलेली बंडखोरी निवळली! अखेर घेतली माघार, प्रमुख पक्षांना दिलासा