दहशतवादी कारवायांनी ग्रासलेल्या काश्मीरमधील दहशवादाचा बिमोड करण्यासाठी लष्कराचे अभियान सुरूच राहील, असे संकेत लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत दिले आहेत. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित झाली पाहिजे. ...
भारत आपल्या भूमिवर कोणाचेही आक्रमण खपवून घेणार नाही, असे ठाम मत मांडतानाच लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी पुढे सांगितले की, चीन हा भले सामर्थ्यशाली असेल, पण भारतही काही कमी नाही. तोही बलवान आहे. ...
लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी चीन बलाढ्य देश होईल, मात्र भारतदेखील दुबळं राष्ट्र नाही आणि भारतात कोणालाही घुसखोरी करण्याची परवानगी मिळणार नाही असं ठणकावून सांगितलं आहे ...