घटनेमुळे रस्त्याच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाले असून प्रशासनाने रस्त्यावरील सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. ...
दुचाकी व चारचाकी वाहने, ज्यांची दंड रक्कम किरकोळ आहे, त्यांनाही तासन् तास रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते ...