हतनूर प्रकल्पातून यावल, धरणगाव, चोपडा व अमळनेर येथील पालिकेसाठी ९ रोजी उजव्या कालव्याद्वारे पाणी आवर्तन सोडण्यात आले आहे. भुसावळ येथे मात्र अद्यापही १५ तारखेपर्यंत म्हणजे सहा ते सात दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती, यावर येथील पाटबंधारे ...
गेल्या महिनाभरापासून शहराचे पाणी वाटप नियोजन कोलमडले असून, पाणीपुरवठा यंत्रणाच ठप्प झाली आहे. पालिकेच्या या ढिसाळ नियोजनाचा निषेध करुन पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी राजू डोंगरदिवे यांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयावर महिलांनी हंडा मोर्चा काढला. ...
वरणगाव येथे ट्रॅक्टरला कट लागल्याच्या कारणावरून मेहकर आगाराच्या बसचालकाला बेदम मारहाण करून खून केल्याप्रकरणी पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रशांत सित्रे यांनी मंगळवारी हा निकाल दिला. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या अध्यक्षपदावरून दोन गटात वाद झाला. या वादात एका गटाकडून पिस्तूलमधून गोळीबार करण्यात आला. मात्र हा गोळीबार कोणी व कोणत्या गटाकडून करण्यात आला. यासंदर्भात अटक करण्यात आलेल्या सहाही आरोपींची पोलीस कोठडी संपली असून ...
गेल्या १५ वर्षांपासून जेसीस आणि रोटरी क्लब आॅफ भुसावळ ताप्ती व्हॅलीचे संस्थापक म्हणून काम करत असताना वैद्यकीय क्षेत्रात सर्वच ठिकाणी करण्यात आलेली सेवा ही जीवनातील सर्वात मोठी सेवा असून, यातून मिळणारा आनंद हा शब्दात व्यक्त करू शकत नाही, अशा भावना मुक ...