लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत जोडो यात्रा

Bharat Jodo Yatra latest news

Bharat jodo yatra, Latest Marathi News

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.
Read More
तामिळनाडूत काँग्रेस मुख्यालयात जोरदार हाणामारी, 4 कार्यकर्ते जखमी, वाचा काय होते कारण? - Marathi News | Brawl breaks out between two groups at Congress Party HQ in Chennai, Tamilnadu; 4 workers injured in violent clash  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस मुख्यालयात जोरदार हाणामारी, 4 कार्यकर्ते जखमी, वाचा काय होते कारण?

Tamilnadu: मंगळवारी रात्री चेन्नईतील काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचे वृत्त आहे.  ...

७ वर्षीय शाश्वतीने राहुल गांधींना विचारलं...'तुमचे पाय नाहीत का दुखत?, राहुल म्हणाले...  - Marathi News | 7 year old Shashwati asked Rahul Gandhi Dont your legs hurt | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :७ वर्षीय शाश्वतीने राहुल गांधींना विचारलं...'तुमचे पाय नाहीत का दुखत?, राहुल म्हणाले... 

स्मित हास्य देत राहुलजींनी 'नहीं हमारे पैर नहीं दुखते' असे, उत्तर दिले. ...

Bharat Jodo Yatra: नेहरू-गांधींचे पणतू एकत्र येणार, तुषार गांधी अकाेल्यातून पदयात्रेत सहभागी हाेणार - Marathi News | Bharat Jodo Yatra: Nehru-Gandhi's great-grandsons will come together, Tushar Gandhi will participate in the padayatra from Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नेहरू-गांधींचे पणतू एकत्र येणार, तुषार गांधी अकाेल्यातून पदयात्रेत सहभागी हाेणार

Bharat Jodo Yatra: भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महात्मा गांधी व पंडित जवाहरलाल नेहरू यांचे स्थान अढळ आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता अशा मूल्यांसाठी आयुष्य वेचणाऱ्या या दाेन नेत्यांच्या विचारांचा वारसा त्यांच्या पिढीने पुढे चालविला आहे. ...

दोन्ही हात नसलेला सुरज निघाला भारत जोडो पदयात्रेत - Marathi News | Suraj without both hands started the Jodo Bharat Padayatra | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दोन्ही हात नसलेला सुरज निघाला भारत जोडो पदयात्रेत

काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेत हिमाचल प्रदेश मधील सुरज कुमार शर्मा हा दोन्ही हात नसलेला तरुण तेलंगाना येथून सहभागी झाला असून तो या यात्रेसोबत कश्मीर पर्यंत जाणार आहे. ...

Bharat Jodo Yatra: दुसऱ्या दिवशी जांभरुण परांडे येथून भारत जोडो यात्रेस प्रारंभ ! - Marathi News | Bharat Jodo Yatra: Bharat Jodo Yatra starts from Jambarun Parande on the next day! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दुसऱ्या दिवशी जांभरुण परांडे येथून भारत जोडो यात्रेस प्रारंभ !

Bharat Jodo Yatra: ‘भारत जोडो’ यात्रा  मंगळवार, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातून विदर्भात प्रवेश केला होता. दुसऱ्या दिवशी १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.१५ वाजता वाशीमपासून जवळच असलेल्या जांभरुण परांडे येथील मनिष मंत्री फ ...

Maharashtra Politics: “मोदीजी, सत्तेत येऊन ८ वर्षे झाली, दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचे काय झाले?”: राहुल गांधी - Marathi News | congress rahul gandhi slams modi govt over inflation unemployment in bharat jodo yatra in washim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदीजी, सत्तेत येऊन ८ वर्षे झाली, दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचे काय झाले?”: राहुल गांधी

Maharashtra News: महागाई, बेरोजगारी संपवण्यासाठी मोदी सरकार काहीही करत नाही. नोकऱ्यांच्या आश्वासनासंदर्भात मोदी गप्प आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. ...

भारत जोडोचा काँग्रेसला फायदाच पण थोडा उशीर झाला; माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांची खंत  - Marathi News | Former Union Minister Ramakant Khalap has said that Bharat Jodo benefited the Congress but it came a little late  | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :भारत जोडोचा काँग्रेसला फायदाच पण थोडा उशीर झाला - रमाकांत खलप

भारत जोडोचा काँग्रेसला फायदाच पण थोडा उशीर झाला असे माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांनी म्हटले आहे.  ...

Maharashtra Politics: “...म्हणून काँग्रेसचं सरकार आलं पाहिजे, राहुल गांधी पंतप्रधान झाले पाहिजेत!” - Marathi News | congress nana patole said rahul gandhi should to be the prime minister of country | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...म्हणून काँग्रेसचं सरकार आलं पाहिजे, राहुल गांधी पंतप्रधान झाले पाहिजेत!”

Maharashtra News: भारत जोडो यात्रा का काढण्यात आली, याचे कारण काँग्रेसकडून अधोरेखित करण्यात आले आहे. ...