लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत जोडो यात्रा

Bharat Jodo Yatra latest news

Bharat jodo yatra, Latest Marathi News

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.
Read More
“भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होऊ, पण...”; प्रकाश आंबेडकरांची काँग्रेससमोर मोठी अट - Marathi News | vba prakash ambedkar reaction over participation of congress rahul gandhi bharat jodo nyay yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होऊ, पण...”; प्रकाश आंबेडकरांची काँग्रेससमोर मोठी अट

Prakash Ambedkar On Bharat Jodo Nyay Yatra: भारत जोडो न्याय यात्रेतील सहभागाबाबत राहुल गांधी यांना पत्र लिहीत प्रकाश आंबेडकरांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ...

‘इंडिया’ आघाडी भाजपला धूळ चारेल; भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधी यांचा दावा - Marathi News | 'India' alliance will dust BJP; Rahul Gandhi's claim in Bharat Dodo Nyaya Yatra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘इंडिया’ आघाडी भाजपला धूळ चारेल; भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधी यांचा दावा

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाशी संबंधित प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने २२ जानेवारीच्या सोहळ्याला पूर्णपणे राजकीय रंग दिला आहे. ...

दुसऱ्या यात्रेच्या वाटेवर... यशापयश महत्त्वाचे ठरणार! - Marathi News | Rahul Gandhi Congress Bharat Jodo Nyay Yatra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दुसऱ्या यात्रेच्या वाटेवर... यशापयश महत्त्वाचे ठरणार!

या यात्रेचा शेवट होईपर्यंत देशात सार्वत्रिक निवडणूक जाहीर झालेली असेल आणि मुख्य राजकीय घडामोडींना प्रारंभ होईल. ...

मणिपूरला पुन्हा एकदा शांतताप्रिय राज्य करणार, ‘न्याय यात्रे’त राहुल गांधी यांचे प्रतिपादन - Marathi News | Manipur will once again be a peaceful state, asserted Rahul Gandhi in the 'Nyaya Yatra' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरला पुन्हा एकदा शांतताप्रिय राज्य करणार, ‘न्याय यात्रे’त राहुल गांधी यांचे प्रतिपादन

राहुल यांनी सोमवारी सकाळी पुढील प्रवास सुरू केला. ते काही अंतर पायीही चालले. त्यांनी लोकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ...

आम्हाला तुमची वेदना समजते; शांतता परत आणू : राहुल गांधी - Marathi News | We understand your pain; Bring back peace: Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्हाला तुमची वेदना समजते; शांतता परत आणू : राहुल गांधी

काँग्रेसच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला मणिपूरमधून सुरुवात ...

काँग्रेसच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला मणिपूरमधून सुरुवात, राहुल गांधी ६७ दिवसांत देश पिंजून काढणार - Marathi News | Congress's 'Bharat Jodo Nyaya Yatra' starts from Manipur, Rahul Gandhi will cover the country in 67 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला मणिपूरमधून सुरुवात, राहुल गांधी ६७ दिवसांत देश पिंजून काढणार

Bharat Jodo Nyaya Yatra: राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेला आज मणिपूरमधून सुरुवात झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मणिपूरमधील थौबल जिल्ह्यातून हिवरा झेंडा दाखवून या यात्रेला औपचारिक सुरुवात केली ...

आजपासून काँग्रेसची ‘भारत जोडो न्याय यात्रा’, १५ राज्यांमधून होणार प्रवास - Marathi News | From today, Congress's 'Bharat Jodo Nyaya Yatra', will travel through 15 states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आजपासून काँग्रेसची ‘भारत जोडो न्याय यात्रा’, १५ राज्यांमधून होणार प्रवास

न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुत्व ही राज्यघटनेतील तत्त्वे प्रस्थापित करण्यासाठी ही यात्रा काढण्यात येत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. ...

‘भारत जोडो’ला मणिपूरची अटी घालत परवानगी; उपस्थितांची संख्या मर्यादित ठेवावी लागणार - Marathi News | 'Join India' allowed with Manipur conditions; The number of attendees should be limited | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘भारत जोडो’ला मणिपूरची अटी घालत परवानगी; उपस्थितांची संख्या मर्यादित ठेवावी लागणार

कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे इंफाळ पूर्व जिल्ह्यात जमावबंदी लागू ...