Jalgoan : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे कालपासून जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. आज त्यांच्या उपस्थितीत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जलतरण तलावाचे उदघाटन होणार आहे. ...
Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेनेने केलं आंदोलन. ...
राज्याच्या साडेबारा कोटी जनतेचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रतिनिधीत्व करत आहेत आणि त्यांच्यावर जर १९ बंगल्यांच्या घोटाळ्याचे आरोप होत असतील तर त्यांना जनतेला उत्तर द्यावंच लागेल असं म्हणत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्ला ...