यंदाचा दुष्काळ शेतकऱ्यांची कसोटी पाहणारा ठरण्याची चिन्हे आहेत. एरव्ही पावसाळ्यात पावसाने उघडीप दिली म्हणजे कपाशीला किंवा दुष्काळात लिंबू, आंबा आदी फळबागायत व ठिबकवरील पिकांना टँकरने पाणी देत ती वाचविण्याचे उदाहरणे आहेत. मात्र चक्क वाफा (सारे) पद्धतीत ...
जळगाव-वाडे मुक्कामी बस बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय होत असून, ही बस पूर्ववत सुरू करण्यात यावी या मागणीसाठी २५ पासून बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे. ...
पाझर तलाव क्रमांक ३, नदीजोडचा पोहोच कालवा आदी अपूर्ण सिंचन प्रकल्पाच्या मागण्यांवरुन साखळी उपोषणास बसलेल्या जुवार्डी ग्रामस्थांचा आता मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटायचा नाही, असा दुसºया दिवशीही निर्धार कायम होता. ग्रामस्थांच्या साखळी उपोषणाबरोबरच ...
भडगाव तालुक्यात कमी पाऊसमान म्हणून आधीच अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडणाऱ्या जुवार्डी भागातील पाझरतलाव क्रमांक तीन व नदीजोडतंर्गत आडळसे-जुवार्डी-पथराड पोहोच कालव्याचे काम वर्षानुुवर्षे अर्धवटच असून, यासाठी मंगळवारी शिवजयंतीपासून जुवार्डी येथील ग्रामस्थांन ...
पारोळा-भडगाव रस्त्यावर वलवाडी गावाजवळ कार (जीजे-०५-आरबी-०८३९) व मोटारसायकल (एमएच-१९-बीके-८४९२)ची समोरासमोर धडक होऊन त्यात दोन सख्खे चुलत भाऊ जागीच ठार झाले. ...
गिरणा धरणातून जामदा उजवा व डाव्या कालव्यासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे. तसेच नदीजोड प्रकल्पाचे काम त्वरित सुरू करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार मुकेश हिवाळे यांना देण्यात आले. ...
भडगाव येथील रजनी देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मधुकर सदाशिव जकातदार व वत्सलाबाई मधुकर जकातदार स्मृतीकरंडक विद्यापीठस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. ‘जातीनिहाय आरक्षण ही समाजाची गरज आहे.’ या ज्वलंत विषयावरील या स्पर ...