जलाशयातील पातळी नियंत्रण ठेवण्याकरिता, तसेच धरण सुरक्षिततेसाठी ९ जुलैला शनिवारी दुपारी एक वाजता जलाशयामध्ये येणाऱ्या येव्याच्या प्रमाणात नदी पात्रात धरणाचे दोन दरवाजे २५ सेमीने उघडून ५० घनमीसेने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. बेंबळा प्रकल्प विभाग ...
यवतमाळ शहराला मागील दोन महिन्यांपूर्वीपर्यंत निळोणा, चापडोह या प्रकल्पांतून पाणीपुरवठा केला जात होता. शहराच्या जवळपास प्रत्येक भागामध्ये आठ दिवसाआड पाणी नळाला सोडले जात होते. दोन महिन्यांपासून बेंबळा प्रकल्पाचे पाणी घेण्यात येत आहे. त्यामुळे काही भाग ...
योजनेच्या कामासाठी खराब केलेले रस्ते चांगले करून मिळावे, यासाठी नगरपरिषदेने जीवन प्राधिकरणाला वारंवार पत्र दिले. रस्त्याची दुरुस्ती, तर दूर कामासाठीचा खर्चही दिला नाही. एकूण १२ कोटींची मागणी प्राधिकरणाकडे करण्यात आली. त्यातील एक पैसाही दिला नाही. त्य ...
बेंबळा प्रकल्प अनेक भागांसाठी सुखदायक असला तरी याच भागातील काही शेतकऱ्यांसाठी वेदनादायक ठरत आहे. यवतमाळ जिल्हा आणि तळेगाव (दशाशर) या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या शेतात गत १२ वर्षांपासून बॅक वाॅटरचे पाणी जात आहे. यामुळे शेतात लावलेले पीक हातीच येत नाही. ...
बेंबळा प्रकल्पावरील जाकवेल आणि फिल्टर प्लांटवर एकूण आठ मोटारपंप आहेत. योजना पूर्ण झाल्यानंतर या सर्व पंपाद्वारे पाणी उपसले जाणार आहे. या योजनेअंतर्गत यवतमाळ शहरातही नवीन पाईप लाईन टाकण्यात आली आहे. त्यावरून जोडण्या देण्यात आल्या. अजूनही काही ठिकाणीची ...
अमृत’च्या पाईपलाईनचा कंत्राट नाशिकच्या कंपनीला मिळाला असला तरी, प्रत्यक्षात त्यांनी यवतमाळात बहुतांश कामांचे तुकडे पाडून उपकंत्राटदार नेमले आहेत. हे कंत्राटदार चक्क राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत. नेत्याच्या सूचनेवरून त्यांना ही कामे मिळाली आहेत. नेत ...
‘अमृत’ योजनेअंतर्गत यवतमाळ शहरासाठी बेंबळा प्रकल्पातून पाणी आणले जात आहे. ३०२ कोटी रुपयांच्या या योजनेची गाथा सर्वदूर पोहोचली आहे. करारानुसार ऑक्टोबर २०१९ पर्यंत काम पूर्ण करून प्राधिकरणाला योजना हस्तांतरित करायची आहे. याला अवघे दोन महिने शिल्लक आहे. ...
बेंबळा प्रकल्पावरून यवतमाळात पाणी आणण्याच्या २७७ कोटी रुपयांच्या अमृत योजनेला निकृष्टतेची वाळवी लागली आहे. पर्यायाने सलग दोन उन्हाळे जाऊनही यवतमाळकरांना पाणी मिळाले नाही. आजही अनेक भागात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे. ...