ज्या जिल्ह्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक कापसाचे पीक घेतले जाते, अशा जिल्ह्यात सोयाबीन प्रमाणेच पीक विम्याचा हप्ता घेण्यात यावा, असा प्रस्ताव केंद्र शासन आणि कृषी विभागाकडे पाठविला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कबीड : कल्याण - विशाखापट्टणम् या राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२ वरील पाडळशिंगी - पाथर्डी रस्त्यावर असलेल्या तांदळा येथील ग्रामस्थांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांच्या शेतजमिनीवर असलेले सरकारी अतिक्रमण हटवावे या मागणीसाठी ...
बीड जिल्ह्यातील पंधरा वाळूपट्ट्यांचे लिलाव एप्रिलमध्ये होण्याचे संकेत मिळत आहेत. यात बीड, माजलगाव आणि अंबाजोगाई तालुक्यातील वाळू पट्ट्यांचा समावेश आहे. हे लिलाव लवकर झाल्यास वाळू उपलब्ध होईल तसेच बांधकामांना वेग येईल असे मानले जात आहे. ...