भारतीय क्रिकेटमध्ये सध्या बऱ्याच हालचाली सुरू आहेत... इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी रणजी करंडक स्पर्धेकडे काणा डोळा केला. कर्णधार रोहित शर्माने चौथ्या कसोटीनंतर अशा वृत्तीवर अप्रत्यक्ष टीका केली आणि त्यावर आता महान फलंदाज सुनील गावस्कर ( Sunil Gav ...
दक्षिण आफ्रिकेतील ट्वेंटी-२० मालिकेत न मिळालेल्या संधीनंतर इशान किशनने ( Ishan Kishan) BCCI कडे रिलीज करण्याची विनंती केली आणि ती लगेच मान्य झाली. त्यानंतर भारतात होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या ३ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी संघ जाहीर झाला आणि ...
भारतीय क्रिकेटमध्ये सध्या बरंच काही घडतंय-बिघडतंय! रोहित शर्मा जो मागच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपासून आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० खेळलेला नाही. त्यामुळे २०२४च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. ...