भारतीय कसोटी क्रिकेट संघाचं कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर अखेर विराट कोहलीनं आपलं मौन सोडलं आहे. लीडर होण्यासाठी तुम्ही संघाचं कर्णधारच असायला हवं असं काही नाही, असं विराट कोहलीनं एका कार्यक्रमात म्हटलं आहे. ...
सोशल मीडियामुळे सामान्यांनाही रोखठोक व्यक्त होण्याची ताकद दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सामन्यांना त्यांच्या सेलिब्रिटींशी देखील थेट संवाद साधता येतो किंवा त्यांची तक्रार त्यांच्यापर्यंत पोहोचवता येते. याची अनेक उदाहरण देखील आपण पाहिली आहेत. ...
आपलं संघात पुनरागमन होऊ नये असं त्यावेळी काही अधिकाऱ्यांना वाटत होतं, असं हरभजन म्हणाला होता. त्यावेळी धोनी कर्णधार होता आणि त्यानंदेखील अधिकाऱ्यांना सपोर्ट केला, असा आरोप Harbhajan Singh ने केला होता. ...
IPL 2022 चे सर्व सामने भारतातच होणार आहेत, हे जवळपास निश्चित आहे. मात्र, सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये जाता येईल का? यावर सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. ...