राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला! सांगली - निलंबित केल्याचे कारण, कवठेमहांकाळ बस डेपोतील आगार व्यवस्थापकाला मारहाण आम्हालाही शेतकऱ्यांची चिंता; बच्चू कडूंनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकार मार्ग काढेल - अजित पवार अहमदाबाद एअरपोर्ट कोणाच्या ताब्यात आहे? - संजय राऊत अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का? - संजय राऊत कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली... इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा.. डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा... विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की... विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार तुर्भे - नवी मुंबई परिसरात औद्योगिक युनिटमधून गॅस गळती, २०-२३ महिलांना श्वसनाचा त्रास, वाशीतील रुग्णालयात केले दाखल "तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे... १० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
बँड बाजा बंद दरवाजा FOLLOW Band baaja band darwaja serial, Latest Marathi News 'बँड बाजा बंद दरवाजा' ही मालिका सोनी सबवर दाखल होत आहे. या मालिकेची कथा संजीव शर्माची आहे. तो २५ वर्षांनंतर त्याच्या पूर्ण होऊ न शकलेल्या प्रेमिकेच्या जीवनामध्ये भूत बनून परत येतो. संजीवचे सरिता नावाच्या मुलीसोबत विवाह होणार असतो, पण ती तिचा प्रेमी चंदन खुरानासोबत पळून जाते. तो याच गोष्टीचा बदला घेण्यासाठी परत येतो आणि त्यांच्या मुलाला त्रास देऊ लागतो. संजीवचा विवाह न झाल्याने तो एकाकी जीवन जगतो. त्याची इच्छा असते की, सरिता व चंदनचा मुलगा रॉकीने देखील त्याच्यासारखेच जीवन जगावे, यावर आधारीत मालिका आहे. Read More