केळी हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. जळगावची केळी सुप्रसिद्ध आहेत. केळीपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात व केळीची निर्यातही केली जाते. Read More
fal pik vima yojana श्रीगोंदा तालुक्यातील आंबिया बहार फळपीक विमा योजनेतील सहभागी शेतकऱ्यांची पडताळणी कृषी विभाग आणि विमा कंपनीकडून सुरू करण्यात आली आहे. ...
करमाळा तालुक्यातील केळी थेट प्रयागराज येथील कुंभमेळा येथे विक्रीसाठी गेली आहेत. तेथे प्रतिक्विंटल २१०० रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. ...
Farmer Success Story : सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोक पाटील यांनी फळपीक आणि आंतर पिकांच्या (Intercropping Farming) माध्यमातून ६० गुंठे शेतातून लाखाचे उत्पन्न मिळविले आहे. ...
Banana Market Update : सध्या आवक कमी अन् मागणी जास्त झाल्याने ८०० रुपये प्रतिक्विंटलवर असलेले केळीचे भाव थेट २१०० ते २२०० रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे केळीचे उत्पादकांना अच्छे दिन आले आहेत. ...