ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
केळी हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. जळगावची केळी सुप्रसिद्ध आहेत. केळीपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात व केळीची निर्यातही केली जाते. Read More
Tissue Culture Banana Project : केळी उत्पादकांच्या शेतीला 'टिश्यू कल्चर' तंत्रज्ञानाची जोड मिळणार असून, त्यामुळे केळीचे उत्पादन अधिक दर्जेदार, रोगमुक्त आणि निर्यातीयोग्य होणार आहे. ...
Banana Export : केळी खावी, तर वसमतचीच, हे पुन्हा सिद्ध झाले आहे. वसमत तालुक्यातील दर्जेदार केळीला इराकसह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असून, यंदा विक्रमी २ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय. या यशामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीचं सोनं झालं असून, सं ...
Banana Export : खाडी देशांतील युद्धाच्या सावटाखाली अर्धापूरच्या शेतकऱ्यांचे भवितव्य ढासळले आहे. वादळी वाऱ्याच्या नुकसानीतून सावरतानाच आता केळीची निर्यात ठप्प झाली आणि दरात मोठी घसरण झाली. एका मागोमाग आलेल्या संकटांनी शेतकरी पूर्णपणे हतबल झाले आहेत. ( ...
Banana Crop Damage : वादळात केळी गेलीच... आता झाडं काढायलाही लागतोय हजारोंचा खर्च लागतोय, अशी परिस्थिती सध्या केळी उत्पादकांची झाली आहे. वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांच्या पदरात शून्य, आणि संकट मात्र डोंगराएवढं. केळीचं नुकसान तर झालंच, पण आता पडलेली झाडं क ...
Farmer Success Story : जेव्हा नैसर्गिक आपत्ती केळीसारख्या पारंपरिक पिकांवर तडाखा घालते तेव्हा नवे प्रयोगच नव्या संधी घेऊन येतात हे दाखवून दिलंय देळूब बु. येथील तरुण शेतकरी अनिल गुंडले यांनी! ...
Banana Farming : सोमवारी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांनी केळी काढण्यापूर्वी व्यापाऱ्यांना इसार पैसे घेऊन माल देण्याचा सौदा देखील केला होता. ...