केळी हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. जळगावची केळी सुप्रसिद्ध आहेत. केळीपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात व केळीची निर्यातही केली जाते. Read More
Banana Market : इराण आणि अमेरिका यांच्यात वाढलेल्या आंतरराष्ट्रीय तणावाचा परिणाम आता थेट शेतकऱ्यांवर होताना दिसत आहे. निर्यातीवर परिणाम झाल्यामुळे व्यापाऱ्यांनी खरेदी कमी केली असून कळंब तालुक्यातील केळी उत्पादकांचा माल झाडावरच अडकून पडला आहे.(Banana ...
जळगाव जिल्ह्यातील केळी तिहेरी संकटात सापडली आहे. एकीकडे उन्हाचा तडाखा, रात्री जाणवणारा गारवा आणि युद्धाचा परिणाम अशा तिहेरी संकट केळीवर आल्याने केळीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. ...
हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत मोठा घोटाळा समोर आला असून, जळगाव जिल्ह्यात १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरदरम्यान 'एमआरसॅक'द्वारे करण्यात आलेल्या तांत्रिक पडताळणीत तब्बल ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर बोगस केळी विमा काढल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
यंदाच्या लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर सोहळ्यात अटवाटा, ता. रावेर, जळगांव येथील शेतकरी विशाल अग्रवाल यांना BKT Innovator in Agriculture या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...