हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं. Read More
Maharashtra lok sabha election 2024 : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या प्रचारासाठी महायुतीच्या सर्वपक्षीय समन्वय बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गोरेगाव पूर्व,नेस्को संकुलात संपन्न झाली. ...
loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी अनेक मुद्द्यांवर दिलखुलासपणे भाष्य केले. त्याशिवाय बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. ...
loksabha Election - महाराष्ट्रात ठाकरे-पवारांबद्दल सहानुभूती आहे या पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सडेतोड उत्तर दिले. लोकांमध्ये सहानुभूती महायुतीच्या बाजूने आणि राग ठाकरे-पवारांवर आहे असं विधान मोदींनी केले. ...
...आमच्या त्या कबरीवर शरद पवारांच्या पक्षाचा झेंडा, कधी काँग्रेसचा झेंडा, असा वरून लावा आणि त्याला सॅल्यूट मारा. शिवसेना प्रमुखांच्या आत्म्याला त्यामुळे शांती मिळेल," असे शिरसाट यांनी म्हटले आहे. ...