हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं. Read More
Dilip Kumar: ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झाले. दिलीप कुमार हे सक्रीय राजकारणात नसले तरी अनेक राजकीय नेत्यांसोबत त्यांची मैत्री कायम होती. यात प्रामुख्याने महाराष्ट्रातील दोन दिग्गज नेत्यांचे नाव घेता येईल. त्यात बाळासाहेब ठाकरे, शरद पवार य ...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी नवी मुंबई विमानतळ हे मुंबई विमानतळाचाच विस्तारीत भाग आहे असा तर्क लावत त्यामुळे या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज हेच नाव राहील असं म्हटलं होतं. ...
बाळासाहेबांनीच दि. बा. पाटलांचं नाव दिल असतं? आणि एक प्रश्न चिन्ह.... कुठलाही राजकीय नेता हा त्याच्या नावापेक्षाही त्याचे विचार आणि भूमिका यांच्यासाठी लक्षात राहतो.. आणि अर्थात त्या भूमिका आणि विचारांना कृतीची जोड असते... हा प्रश्न वाचून काहीही Reac ...
Shivsena Target MNS Raj Thackeray over Navi Mumbai Airport Name Issue: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणात भाष्य करत पत्रकार परिषद घेतली. मात्र मनसेच्या भूमिकेवरून शिवसेनेने जोरदार पलटवार केला आहे. ...