बारवी धरणाची उंची वाढवण्याचे काम २० वर्षांपासून रखडले आहे. याची दखल घेऊ न राज्य सरकारने एमआयडीसीला पावसाळ्यापर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. ...
बेशिस्त रिक्षाचालकांवर वाहतूक शाखा आणि उप प्रादेशिक कार्यालयामार्फत कारवाई करण्यात आली. या कारवाईत कागदपत्रे नसलेले ५२ रिक्षा पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. ...
डांबरी रस्ता हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत चांगला समजला जातो. या रस्त्यावरून गाडी चालवताना जास्त त्रास जाणवत नाही. त्यामुळे आजही राज्य अथवा राष्ट्रीय महामार्ग हे डांबरी ठेवण्यात येतात. ...
अंबरनाथ आणि बदलापूर पालिकांना आपल्या कचºयाचा प्रश्न भेडसावत असताना अंबरनाथ तालुक्यातील करवले गावाजवळ मुंबई महापालिकेचे डम्पिंग ग्राउंड उभारण्याचा घाट घालणे, हा नव्याने विकसित होत असलेल्या या शहरांवर घोर अन्याय आहे. मुंबईसारख्या बड्या शहराला व श्रीमंत ...