अंबरनाथ आणि बदलापूर पालिकांना आपल्या कचºयाचा प्रश्न भेडसावत असताना अंबरनाथ तालुक्यातील करवले गावाजवळ मुंबई महापालिकेचे डम्पिंग ग्राउंड उभारण्याचा घाट घालणे, हा नव्याने विकसित होत असलेल्या या शहरांवर घोर अन्याय आहे. मुंबईसारख्या बड्या शहराला व श्रीमंत ...
कुळगाव-बदलापूर पालिकेकडे आर्थिक तरतूद नसतानाही २९५ विषयांची तब्बल ३६ कोटींची कामे घेण्यात आली होती. या सर्वसाधारण सभेमध्ये बेकायदा विषय घेण्यात आल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. ...