अंबरनाथ आणि बदलापूर शहरात पाणीटंचाई असताना ज्या नदी तसेच धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जातो, त्याच धरणातून आणि नदीतून पाणी चोरीचे प्रकार घडत आहेत. ...
गेल्या दोन महिन्यांपासून प्रतीक्षा असलेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून दोन अर्ज आल्याने अॅड. प्रियेश जाधव यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. ...
नवदाम्पत्य हे मतदान करण्याचा हक्क बजावतानाचे चित्र अनेक वेळा पहावयास मिळत आहे. मात्र बदलापूर ग्रामिण भागातील भोई-सावरे या गावात एका नवदाम्पत्याचे विवाह झाल्यावर मतदान करण्याचा निर्णय घेतला. ...