वाशिम : पुढारी आणि संत या दोन्हींचे लक्ष्य देशसेवा हेच आहे. अनेक राजकीय पुढारी व संत हे देशसेवेचे कार्य अतिशय चांगल्या प्रकारे करीत आहेत तर काही पुढारी हे भ्रष्ट आणि काही संत ढोंगी असल्याने जनतेच्या विश्वासाला तडा जातो, असे प्रतिपादन योगगुरू बाबा राम ...
शेतात तेच पेरा, जे पोटात जाईल ! असे आवाहन करत चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकºयांनी वनौषधीचे पीक घेताना सेंद्रीय शेतीचा पुरस्कार करावा, असे प्रतिपादन योगगुरु बाबा रामदेव यांनी केले. ...